मुंबई

चितेचा धूर आणि श्वास कोंडणारे कार्यालय; कर्मचाऱ्यांच्या ‘त्या’ मरणयातनांवर खासदार वायकरांनी कसा शोधला तोडगा?

​मुंबई:​ज्या ठिकाणी रोज मृत्यूचा हिशोब ठेवला जातो, तिथे जिवंतपणीच नरकयातना सोसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण दिसला आहे. जोगेश्वरीतील प्रतापनगर स्मशानभूमीतील कर्मचारी वर्षानुवर्षे ज्या भीषण परिस्थितीशी झुंजत होते, तिला आता पूर्णविराम मिळाला आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत,…

मुंबईच्या जमिनी लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले; सभापतींचा ‘तो’ आठ दिवसांचा अल्टिमेटम कोणासाठी?

विशेष प्रतिनिधी:मुंबईतील कोट्यवधींच्या शासकीय आणि खासगी जमिनींवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या वर्षभरापासून थंडावलेल्या या प्रकरणाची विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, प्रशासनाला ‘आठ दिवसांच्या आत’ अहवाल सादर करण्याचे…

साल्हेर ते रायगड आणि पॅराग्लायडिंग ते सी-प्लेन; सुट्ट्यांच्या प्लॅनिंगपूर्वी महाराष्ट्राची ही ‘खास’ तयारी पाहिली का?

​मुंबई: यंदाची उन्हाळी सुट्टी पर्यटकांसाठी केवळ फिरण्याची नव्हे, तर थराराची पर्वणी ठरणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पर्यटन विभागाला दिलेल्या ताज्या निर्देशानुसार, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक मोठी क्रांती घडण्याची चिन्हे आहेत. एप्रिल महिन्यात आयोजित होणारा ‘डोंगरी महोत्सव’ हा केवळ…

इंधन बचतीतून देश वाचणार का? पर्यावरण रक्षणासाठी मंत्री भरत गोगावलेंनी फुंकले लोकचळवळीचे रणशिंग!

​मुंबई: दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण आणि इंधनाचे आकाशाला भिडलेले दर यावर केवळ सरकारी उपाय पुरेसे आहेत की आता सामान्य माणसाने मैदानात उतरायची वेळ आली आहे? ‘ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण’ ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्येक घराघरातील एक लोकचळवळ व्हावी,…

एआय क्रांती आणि स्वदेशी उद्योगांची जुगलबंदी; भारत खरोखरच ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर?

​मुंबई, विशेष प्रतिनिधी:जगाला आपल्या प्राचीन तंत्रज्ञानाने थक्क करणारा भारत आता ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) जोरावर पुन्हा एकदा जागतिक नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे का? या मोठ्या प्रश्नाचे उत्तर मुंबईत नुकत्याच झालेल्या एका ऐतिहासिक सोहळ्यात दडलेले दिसते. महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठात…

जे.जे. रुग्णालयात १६ फेब्रुवारीपासून उपोषणाचे सत्राण; भावी डॉक्टरांना अचानक रुग्णसेवा सोडून का बसावे लागले?

विशेष प्रतिनिधी:मुंबईतील आरोग्यसेवेची महत्त्वाची वाहिनी मानल्या जाणाऱ्या सर जे.जे. रुग्णालयात आजपासून एका वेगळ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. रुग्णालयातील सुमारे २०० पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) निवासी डॉक्टरांनी १६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. हे सर्व डॉक्टर शांततेच्या मार्गाने आपले…

जे.जे.च्या ‘मार्ड’वर डॉ. विनायक शहा यांचे वर्चस्व; निवासी डॉक्टरांच्या हक्कासाठी नवा ‘सेनापती’ सज्ज!

मुंबई: आशियातील नामांकित सर जे.जे. समूह रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (MARD – Maharashtra Association of Resident Doctors) अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. विनायक शहा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांमध्ये…

पंखात बळ जिद्दीचे, घे तू पुन्हा भरारी…

नाव – अथर्व चतुर्वेदी शिक्षण – बारावी पास वयोमान – फक्त १९ स्थळ – सर्वोच्च न्यायालय आणि समोर भारताचे मुख्य सरन्यायाधीश लक्ष्मी कांत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अनेक नामवंत वकील आपल्या केसचा नंबर येण्याची वाट पाहत होते. सरन्यायाधीश लक्ष्मीकांत यांच्यासमोर एका…

भाजपमध्ये ‘नातेवाईक’ भारी पडणार की ‘निष्ठा’? मनपा स्वीकृत सदस्य निवडीत नेत्यांच्या आप्तेष्टांचा गेम होणार?

विशेष प्रतिनिधी:मुंबई: महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपसमोर स्वीकृत सदस्य निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पदासाठी पक्षाकडे इच्छुकांच्या अर्जांचा डोंगर साचला असून, खरी लढाई ही नेत्यांच्या ‘नातेवाईकां’मध्ये आणि पक्षाच्या ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. घराणेशाहीला मूठमाती देण्याचा…

जागा पालिकेची, त्रास जनतेला अन मलिदा खातोय कोण? रस्ते खोदाईच्या नावाखाली मुंबईत हजारो कोटींचा ‘टाटा’ घोटाळा?

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:​मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर आणि मुंबईकरांच्या हक्काच्या रस्त्यांवर खाजगी कंपन्यांनी डल्ला मारला असून, यामागे पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा स्फोटक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “८ हजार कोटी रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते बनवायचे आणि अवघ्या…