राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…

