#InterStateIssue

मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले

‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले…