#MaharashtraEconomy

महाराष्ट्रावर आर्थिक संकट

(व्यंकटेश नारायणराव जोशी)अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे आर्थिक भवितव्य हा प्रश्न आज केवळ राजकीय न राहता थेट अर्थकारणाशी जोडला गेला आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अत्यंत कुशल व्यवस्थापक मानले जात. आकड्यांवरील अचूक पकड, प्रशासकीय शिस्त आणि निर्णयांची गती यांमुळे त्यांना राज्याच्या…