अजितदादाच होणार होते एकसंध राष्ट्रवादीचे ‘नवे बॉस’ आणि अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद? पुण्यात शिजलेला तो विलीनीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ काय होता?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची निर्णायक बैठक १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात पार पडली….

