राज्यात ३०० कोटी झाडांची लागवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुंबई प्रतिनिधी:तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेली ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम वादग्रस्त ठरली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित…
अजितदादांच्या अपघातावेळी ‘ती’ फाईल कुठे होती? संजय राऊतांचा संसदेत खळबळजनक दावा; भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा गायब करण्यासाठी घातपात झाला का?
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे पडसाद आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत उमटले आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत, या मृत्यूमागे एक मोठं ‘फाईल’ कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. “भाजपच्या भ्रष्टाचाराचा…
मोबाईल-सोशल मीडियाचं व्यसन मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार? आशिष शेलारांच्या ‘टास्क फोर्स’मुळे डिजिटल जाहिरातींवर येणार निर्बंध?
मुंबई प्रतिनिधी | २ फेब्रुवारी २०२६:लहान मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष…
चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत प्रवेश :राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ
संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बोलताना राहुल गांधी यांनी कारवा पत्रिकेमध्ये प्रकाशित माजी लष्कर प्रमुख एम. एम.नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचे काही अंश वाचण्यास सुरुवात केली आणि वक्तव्य केले की चिनी सैनिक भारतीय हद्दीमध्ये शिरलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संरक्षण मंत्री…
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर
डॉ. अनिरुद्ध पंडित, आशिष माने, चंद्रमोहन कुलकणी, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, उस्मान खान यांचा होणार सन्मान नाशिक । मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा…
अॅडव्हांटेज विदर्भमध्ये सहभागी होणार २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी:विदर्भात रोजगाराची मोठी संधी
नागपूर : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाºया अॅडव्हांटेज विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सवातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेकरिता प्रथमच २३ हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विदर्भातील…
७ फेब्रुवारीला ऑफिसला दांडी मारता येणार? मतदानासाठी सुट्टी द्यावीच लागणार, नाहीतर मालकावर कारवाई?
पाहा काय आहे सरकारचा नवा नियम! विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या ७ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. पण, ‘कामाच्या व्यापात मतदानाला कसं जायचं?’ असा प्रश्न विचारणाऱ्या नोकरदारांसाठी एक दिलासादायक…
महागाईशी दोन हात अन् देशसेवेची संधी; इंधन बचतीचा ‘हा’ कानमंत्र तुमचा खिसा आणि देशाचं भविष्य कसं बदलणार?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणि जागतिक राजकारण यांचं एक अतूट नातं तयार झालं आहे. अशातच, “इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून ती एक महान देशसेवा आहे,” असा मोलाचा संदेश राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…
मुंबईच्या रस्त्यावर आता ‘मराठी’ विरुद्ध ‘तमिळ’ संघर्ष पेटणार?
भाजप आमदाराने राज ठाकरेंना ‘एक लाख’ लोकांच्या मोर्चाचा इशारा का दिला? विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वारे अजून शांत झाले नाहीत, तोच शहरात प्रादेशिक अस्मितेचा नवा वाद उफाळून आला आहे. सायन-कोळीवाडा येथील भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष…
अजितदादांचा अपघात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचलेला कट?
वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ! विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या घटनेमागे काही ‘अदृश्य शक्तींचा’ हात होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी…










