माझी वसुंधरा अभियान 5.0’ नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय
नवी मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक…

