चंद्रपूरचा गड राखण्यासाठी ‘मातोश्री’वर खलबतं! वडेट्टीवार-ठाकरे यांच्यातील ३० मिनिटांची चर्चा; ‘किंगमेकर’च्या भूमिकेवरून नवा ट्विस्ट?
मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेचा पेच अधिकच गडद झाला असून, आता राजकारणाचे केंद्रबिंदू मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थान ठरले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये…
काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…
निवडणूक तोंडावर, तरीही नाशिक काँग्रेस ‘नेतृत्त्वाविना’; दिग्गजांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांत अस्वस्थता
विरोधकांचा प्रचार रणसंग्राम, काँग्रेसवर मात्र शांततेचे सावट विशेष प्रतिनिधी | नाशिक:निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थ शांतता आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात…
राष्ट्रवादापासून दूर जात असलेली काँग्रेस
(डॉ. प्रवीण डबली) भारतीय राजकारणात राष्ट्रवाद हा केवळ घोषणा किंवा भाषणांचा विषय नाही, तर तो संघटन, विचारसरणी आणि जमिनीवरील काम यांचा समन्वय असतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच आरएसएस–भाजपच्या संघटनात्मक ताकदीबाबत केलेली टिप्पणी याच वास्तवाकडे बोट दाखवणारी आहे….




