अजितदादांचा अपघात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचलेला कट?
वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ! विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या घटनेमागे काही ‘अदृश्य शक्तींचा’ हात होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी…

