#NCPPolitics

प्रफुल्ल पटेल आता पवार कुटुंबाचे ‘मुखिया’ बनले आहेत का? विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून जोरदार वावटळ उठली असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रफुल्ल पटेल आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. “राष्ट्रवादी हा पक्ष शरद…

घड्याळाचे काटे पुन्हा ‘मूळ’ राष्ट्रवादीकडे वळणार? आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा बॉम्ब फोडला; तटकरेंचा दावा ठरला फोल?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘एकला चलो रे’ची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील…

वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?

‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…

अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी…