#ShivSenaThackeray

मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले

‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले…

मुंबईत ठाकरेंची ‘नाकेबंदी’! महापौर निवडणुकीपूर्वीच सरकारने नियम बदलला; आता आयुक्तांच्या हातात सत्तेची दोरी

मंत्रालयातील बड्या हालचालींनी ‘मातोश्री’ला धक्का; पीठासीन अधिकारी नियुक्तीवरून राडा अटळ मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने मोठा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. महापौर निवडीसाठीची नियमावलीच रातोरात बदलून सरकारने शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे…

चंद्रपूरचा सस्पेन्स थ्रिलर : किंगमेकरच्या अटीने काँग्रेस-भाजपची कोंडी; महापौरपदाचा ‘पेच’ आता ‘मातोश्री’च्या दरबारी!

​चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकारणात ‘काँटे की टक्कर’ निर्माण केली असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेला आहे. “अडीच वर्ष महापौरपद आमचेच, नाहीतर सत्तेला विसरा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने…