अजित पवारांचा काळ बनून आलेलं ते ‘धुके’ की घातपाताचे सावट? सीआयडी चौकशीच्या आदेशाने खळबळ !
बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय शिजलं? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पर्व’ संपलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान…
मुंबईत ठाकरेंची ‘नाकेबंदी’! महापौर निवडणुकीपूर्वीच सरकारने नियम बदलला; आता आयुक्तांच्या हातात सत्तेची दोरी
मंत्रालयातील बड्या हालचालींनी ‘मातोश्री’ला धक्का; पीठासीन अधिकारी नियुक्तीवरून राडा अटळ मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने मोठा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. महापौर निवडीसाठीची नियमावलीच रातोरात बदलून सरकारने शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे…
निवृत्तीनंतरही थांबेना जबाबदारी!३१ जानेवारीला सेवामुक्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांना नवे मिशन; महत्त्वाच्या प्रकल्पाची सूत्रे हाती
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या प्रशासनात ठसा उमटवलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इक्बाल सिंग चहल येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची जबाबदारी इथेच संपणारी नाही. निवृत्तीनंतर लगेचच राज्य शासनाने त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाचे मिशन सोपवले…



