टॉप स्टोरी

७ फेब्रुवारीला ऑफिसला दांडी मारता येणार? मतदानासाठी सुट्टी द्यावीच लागणार, नाहीतर मालकावर कारवाई?

पाहा काय आहे सरकारचा नवा नियम! विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या ७ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. पण, ‘कामाच्या व्यापात मतदानाला कसं जायचं?’ असा प्रश्न विचारणाऱ्या नोकरदारांसाठी एक दिलासादायक…

महागाईशी दोन हात अन् देशसेवेची संधी; इंधन बचतीचा ‘हा’ कानमंत्र तुमचा खिसा आणि देशाचं भविष्य कसं बदलणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणि जागतिक राजकारण यांचं एक अतूट नातं तयार झालं आहे. अशातच, “इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून ती एक महान देशसेवा आहे,” असा मोलाचा संदेश राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

मुंबईच्या रस्त्यावर आता ‘मराठी’ विरुद्ध ‘तमिळ’ संघर्ष पेटणार?

भाजप आमदाराने राज ठाकरेंना ‘एक लाख’ लोकांच्या मोर्चाचा इशारा का दिला? विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वारे अजून शांत झाले नाहीत, तोच शहरात प्रादेशिक अस्मितेचा नवा वाद उफाळून आला आहे. सायन-कोळीवाडा येथील भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष…

अजितदादांचा अपघात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचलेला कट?

वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ! विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या घटनेमागे काही ‘अदृश्य शक्तींचा’ हात होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी…

मुंबईच्या महापौर निवडणुकीत ‘राज’ फॅक्टर संपला? भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चांवर ठाकरेंनी कसं ओढलं पाणी?

​विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असताना, मनसेचे इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं जाणार का? या प्रश्नाने गेले दोन दिवस मुंबईचं राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मनसेला रेड कार्पेट अंथरलं जात असतानाच, राज ठाकरे यांनी…

आरक्षण डावलून ‘बहिणीं’ना मिळालं गुलाल? शिंदेंचा ठाणे-कल्याणमध्ये मोठा ‘गेम’; पुरुषांची पत्ती कट करून महिलाराज कसं आलं?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ शब्दाचा मोठा गाजावाजा आहे, पण आता सत्तेचा खरा रिमोटही याच बहिणींच्या हाती देण्याचा धाडसी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकांच्या महापौर निवडीत शिंदेंनी असा…

घड्याळाचे काटे पुन्हा ‘मूळ’ राष्ट्रवादीकडे वळणार? आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा बॉम्ब फोडला; तटकरेंचा दावा ठरला फोल?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘एकला चलो रे’ची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील…

मुंबईकरांनो, आता पाणीही महागणार? निवडणुका संपताच महापालिकेने ‘काढला काटा’; तुमच्या खिशावर किती टक्क्यांचा भार पडणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:”निवडणूक आली की सवलतींचा पाऊस आणि निवडणूक गेली की दरवाढीचा घाव,” हे राजकारणातलं जुनं समीकरण मुंबईकरांच्या बाबतीत पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटत नाही, तोच महापालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या नळाला ‘दरवाढीचा पीळ’…

मुंबई महापालिकेत उपमुख्यमंत्र्यांची मोठी ‘फिल्डिंग’; राष्ट्रवादीचे ४ गडी तंबूत ओढले; आता फडणवीसांचा महापौर बसणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा धुराळा शांत झाला, पण सत्तेचा पेच काही सुटेना. कोण बसणार मुंबईच्या गादीवर? हा प्रश्न मुंबईकरांना पडला असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागून अशा काही हालचाली केल्या की अख्खं राजकीय गणितच उलटं-पालटं झालं आहे. राष्ट्रवादीच्या…

रामटेकच्या विकासासाठी स्व अजित पवार यांनी केलेले सहकार्य अनमोल– वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्‍वाल

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात पद्मश्री सोनू निगम यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध रामटेक शहर व पंचक्रोशीतील रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद नागपूर, दि. १ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या रामटेक येथील पुरातन श्रीराम व इतर मंदिरे, येथील तलावांचे वैभव लक्षात घेवून सांस्कृतिक…