विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?
(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे…
अजितदादांच्या केबिनमधील तो जरब आणि माणुसकी आता कोठे शोधायची? पहाटेच्या ‘स्टॉर्म’चे पडद्यामागचे साक्षीदार का कोसळले?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:ज्यांच्या एका शब्दावर मंत्रालयाचे सहा मजले हादरून निघायचे, ज्यांच्या कडक शिस्तीने बड्या सनदी अधिकाऱ्यांचाही घाम सुटायचा, त्या अजित पवार यांच्या निधनाने आज केवळ त्यांचे कार्यकर्तेच नव्हे, तर त्यांच्या केबिनबाहेर दिवसरात्र तैनात असलेले कर्मचारीही सुन्न झाले आहेत. ‘दादा’…
अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी…
अजितदादांचा विमान अपघात की ‘घात’? वादग्रस्त वैमानिकाच्या हाती उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा सोपवलीच कुणी?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या चौकशीत आता एक असा खुलासा झाला आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या वैमानिकाच्या हातात राज्याच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याची सुरक्षा होती, तो कॅप्टन सुमित कपूर यापूर्वी दोनदा ‘मद्यप्राशन’…
महाराष्ट्राच्या ‘पॉवर हाऊस’चा अखेरचा प्रवास; बारामतीच्या मातीत ‘दादा’ विसावले! पुन्हा असा प्रशासक होणे शक्य आहे का?
बारामती | विशेष प्रतिनिधी:ज्या बारामतीने अजित पवारांना ताकद दिली, त्याच बारामतीच्या मातीत आज एका झंझावाताचा अंत झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. सकाळपासूनच बारामतीकडे जाणारे सर्व रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या लाडक्या…
‘दादा’ पर्मनंट नॉट रिचेबल
दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हरपले आहे. “दादा” या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी ‘दादा’गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही…
अजितपर्वाच्या अंतानंतर ‘मिनी मंत्रालया’चे राजकीय गणित बिघडणार? ५ फेब्रुवारीच्या मतदानावर ‘सहानुभूती’चे सावट!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून, ‘दादां’च्या…
महाराष्ट्रात राजकीय शोककळा; पण लोकशाहीचा उत्सव थांबणार का? जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांबाबत आयोगाचा मोठा खुलासा!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सध्या अभूतपूर्व धक्क्यात आहे. राज्याच्या राजकारणातील या महावादळाच्या अकाली विझण्याने सर्वच राजकीय व्यवहार ठप्प झाले असताना, ‘आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे काय?’ असा प्रश्न आता गावागावांत चर्चिला जात आहे. शोकाकुल वातावरणात मतदान…
असेही दादा
(श्रीकृष्ण चांडक)महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर अजित दादा स्वर्गाच्या वाटेने गेले. त्यांची शिस्त, त्यांचा लोकसंग्रह, स्पष्टवक्तेपणा वगैरे वगैरे सर्वांनाच ठाऊक आहे, किंबहुना तो प्रसिद्ध आहे. पण दादा व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांनी कुणाकुणावर कशीकशी माया केली. याची जी काही माहिती आमच्या जवळ…
निव्वळ अपघात, राजकारण नको, शरद पवार
अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही…










