टॉप स्टोरी

मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाहीच

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या एक नवा प्रश्न जनसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे. तो म्हणजे नोटाचा पर्याय असताना आणि मतदारांनी मतदान न करताही उमेदवार बिनविरोध कसे होतात. याबाबत दैनिक महासागरने ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत केली आणि याविषयीची उत्तरे जाणून घेण्याचा…

माध्यमांनी निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले: गिरीश कुबेर यांनी व्यवस्थेवर केला प्रहार

(अजित जगताप )सातारा दि 4मराठी साहित्यामध्ये प्रस्थापितांना वाचकांनी पुरते ओळखले आहे . त्यामुळे दलित वांग्मय उदयाला आले. ज्ञानपीठ पुरस्कार मोठा आहे. परंतु , तीन भाषेमध्ये ज्यांचे ग्रंथ झाले ते सरस्वती पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. शरण कुमार लिंबाळे यांची लहान बातमी…

बांगलादेशचा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर बहिष्कार

ढाका, दि. ४ वृत्तसंस्था:भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, याचे रूपांतर आता कूटनैतिक संघर्षात झाले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अधिकृतपणे मागणी केली आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व साखळी सामने भारताऐवजी…

उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला – अमित साटम

अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम…

‘शब्द ठाकरेंचा’ शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर

नार्वेकरांनी स्वत:ला ‘नायक’ समजू नये – उद्धव ठाकरे ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहार बनवत आहेत – राजठाकरे मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा युतीचा जाहीरनामा जाहीर केला….

उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा संदेश देऊन शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता बेपत्ता

नाशिक । मी स्वत: शिवा तेलंग व माजी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी पण शिवसेना पक्षात २०२२ मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभे राहिलो. पक्षाचे नाव चर्चेत…

पाटलांच्या विश्वासावर बळीराजाचा आसूड

(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर अत्तुज्य पातळीवर पोहोचला आहे. साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडल्यामुळे संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील…

आबांचा भाऊ वेगळा कसा असणार?

मुंबई । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं. राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत. ते…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा निर्णय

काय आहे हा निर्णय वाचा विशेष प्रतिनिधी | मुंबई:नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने ग्रामीण भागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. महसूल विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे शेती व पीक कर्जाशी निगडित प्रक्रियेत…

तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही’ जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा

चेन्नई, दि. २ वृत्तसंस्था:भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारत कोणताही बाह्य दबाव किंवा तडजोड स्वीकारणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमापार दहशतवादाची तुलना पाणी वाटपासारख्या करारांशी करत त्यांनी स्पष्ट…