#MaharashtraPolitics

राजकीय ‘कंठ’ फुटला की स्क्रिप्ट वाचली? महायुतीतील वादाचा हा नेमका ‘अंक’ कोणाचा?

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विसंगतीचा कळस पाहायला मिळत आहे. कालपर्यंत जे सोबत होते, ते आज एकमेकांवर तुटून पडत आहेत आणि ज्यांच्यावर बोलणे टाळले जात होते, त्यांच्यावर अचानक जहरी टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईचे दिग्गज नेते…

भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता ‘जाणता राजा’! राजकारणात वणवा; पवारांवरील ‘त्या’ शब्दांनी महाराष्ट्र पेटला!

​पुणे/मुंबई प्रतिनिधी:राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू…

भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया हायकोर्टात जाणार; ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणावरून पुन्हा संघर्ष पेटणार

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला कायदेशीर दिलासा आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ‘एसीबी’ पाठोपाठ ‘ईडी’नेही भुजबळांना दोषमुक्त केल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयाला मुंबई उच्च…

मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले

‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले…

मुंबईत ठाकरेंची ‘नाकेबंदी’! महापौर निवडणुकीपूर्वीच सरकारने नियम बदलला; आता आयुक्तांच्या हातात सत्तेची दोरी

मंत्रालयातील बड्या हालचालींनी ‘मातोश्री’ला धक्का; पीठासीन अधिकारी नियुक्तीवरून राडा अटळ मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने मोठा राजकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. महापौर निवडीसाठीची नियमावलीच रातोरात बदलून सरकारने शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे…

चंद्रपूरचा सस्पेन्स थ्रिलर : किंगमेकरच्या अटीने काँग्रेस-भाजपची कोंडी; महापौरपदाचा ‘पेच’ आता ‘मातोश्री’च्या दरबारी!

​चंद्रपूर | विशेष प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राजकारणात ‘काँटे की टक्कर’ निर्माण केली असून सत्तेचा रिमोट कंट्रोल आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या हाती गेला आहे. “अडीच वर्ष महापौरपद आमचेच, नाहीतर सत्तेला विसरा,” अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने…

चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा

धानोरकर–वडेट्टीवार यांच्यात सहमती, सपकाळ यांची मध्यस्थी यशस्वी मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात शनिवारी सहमती झाली. या समझोत्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष…

बहुमत असूनही ‘हॉटेल अलर्ट’ २९ नगरसेवक, ताजच्या ३५ खोल्या आणि लाखोंचा खर्च

सत्तेआधीच मुंबईत खर्चाचं राजकारण तापलं विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्याआधीच एक वेगळाच मुद्दा मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आल्यानंतर,…

मुंबई महापालिकेत विरोधाची नवी मांडणी!ठाकरेंचा डाव नेमका काय? सभागृहात हालचालींना वेग

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर सत्ताधारी कोण, महापौर कुणाचा आणि सत्ता कशी टिकणार—यावर चर्चा सुरू असतानाच, विरोधी बाकांवर बसणाऱ्या शिवसेनेची पुढची चाल काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापालिकेत काठावर बहुमत…

काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!

वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित…