टॉप स्टोरी

जे.जे. रुग्णालयात १६ फेब्रुवारीपासून उपोषणाचे सत्राण; भावी डॉक्टरांना अचानक रुग्णसेवा सोडून का बसावे लागले?

विशेष प्रतिनिधी:मुंबईतील आरोग्यसेवेची महत्त्वाची वाहिनी मानल्या जाणाऱ्या सर जे.जे. रुग्णालयात आजपासून एका वेगळ्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. रुग्णालयातील सुमारे २०० पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) निवासी डॉक्टरांनी १६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. हे सर्व डॉक्टर शांततेच्या मार्गाने आपले…

“माझी जीभ कापली तरी मी थांबणार नाही”; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सत्ताधाऱ्यांनाच का ललकारले?

विशेष प्रतिनिधी:राज्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या एका वादग्रस्त आणि खळबळजनक ट्विटमुळे सत्ताधारी भाजपला थेट अंगावर घेतले आहे. टीपू सुल्तान प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून होत असलेल्या टीकेला आणि विरोधाला उत्तर देताना…

मरीन लाईन्सवर २७ फेब्रुवारीला नेमकं काय घडणार? ठाकरेंच्या शिवसेनेने ‘या’ सभागृहात नेत्यांना का बोलावलं?

विशेष प्रतिनिधी:मुंबईतील मरीन लाईन्स परिसरात असलेल्या प्रतिष्ठित ‘बिर्ला मातोश्री’ सभागृहात येत्या २७ फेब्रुवारीला एका मोठ्या हालचालीचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून एका विशेष कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून, या सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आक्रमक…

शेतरस्त्यांवरील अतिक्रमणांचा ससेमिरा आता कायमचा सुटणार? भूमी अभिलेख विभागाच्या ‘या’ नव्या डिजिटल पोर्टलमध्ये नक्की काय आहे?

विशेष प्रतिनिधी:ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची शेतरस्त्यांची डोकेदुखी आता कायमची संपण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत एक स्वतंत्र आणि अत्याधुनिक पोर्टल सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या एकाच निर्णयामुळे…

आशा सेविकांच्या संघर्षाला सन्मानाची किनार

डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून दिंद्रुड येथे पैठणी देऊन गौरव, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची भावनिक साक्ष बीड :- ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांच्या संघर्षाला सन्मानाची किनार देत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा भावनिक व प्रेरणादायी सन्मान सोहळा माजलगाव तालुक्यातील…

पंखात बळ जिद्दीचे, घे तू पुन्हा भरारी…

नाव – अथर्व चतुर्वेदी शिक्षण – बारावी पास वयोमान – फक्त १९ स्थळ – सर्वोच्च न्यायालय आणि समोर भारताचे मुख्य सरन्यायाधीश लक्ष्मी कांत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अनेक नामवंत वकील आपल्या केसचा नंबर येण्याची वाट पाहत होते. सरन्यायाधीश लक्ष्मीकांत यांच्यासमोर एका…

केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष देणे आवश्यक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एनसीआय’मध्ये ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ परिषदेचे उद्घाटन नागपूर, दि. १४ गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ…

गुणवंतांमुळे आपले भविष्य उज्वल असल्याचा विश्वास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजरत्न पुरस्काराचे वितरण नागपूर, दि. १४ – आज ज्यांना राजरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले, त्यांचे देदीप्यमान कार्य पाहिल्यानंतर आपले भविष्य उज्वल आहे असा विश्वास वाटतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या जयंती व…

‘सस्पेन्स’ संपला? विलीनीकरणाच्या चर्चेला शशिकांत शिंदेंची पूर्णविराम; दादांच्या ‘त्या’ शेवटच्या इच्छेबाबत केला खळबळजनक खुलासा!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची. मात्र, या चर्चेला आता अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. “ज्यांच्याशी वाटाघाटी करायच्या होत्या, तो चर्चेतील मुख्य दुवाच आता हरपला आहे. त्यामुळे आता जर-तरच्या…

राजकीय गुपित की सत्तेचा नवा ‘गेम’? फडणवीसांच्या लागोपाठच्या दिल्ली वाऱ्यांनी विरोधकांची झोप उडवली!

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीवारी आणि थेट हायकमांडच्या महत्त्वाच्या नेत्यांशी खलबतं… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धावपळीने राज्याच्या राजकारणात सध्या संशयाचे आणि कुतूहलाचे काहूर माजवले आहे. “दौरा सदिच्छा होता,” असे वरवर सांगितले जात असले तरी, ज्या…