टॉप स्टोरी

जागतिक बाजारपेठेवर भारताची ‘मोहर’ उमटणार; पीयूष गोयल यांनी मुंबईत उलगडला मोदी सरकारचा गुप्त आराखडा!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर केवळ एक देश राहिला नसून, तो एक महासत्ता म्हणून झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील बलाढ्य ३८ राष्ट्रांसोबत होणाऱ्या मुक्त व्यापार करारांमुळे (FTA) जागतिक व्यापाराचा तब्बल ७०…

धक्कादायक! थेट विधानसभा अध्यक्षांनाच गावकऱ्यांनी भररस्त्यात रोखलं? अलिबागच्या त्या व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ!

विशेष प्रतिनिधी | अलिबाग:नेहमी चर्चेत राहणारे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर आणि संतप्त गावकऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसत असून, हे प्रकरण थेट ‘हाणामारी’पर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय…

मंत्रालयात बदल्यांचे काहूर! खुर्च्या हलणार, गाशा गुंडाळण्याचे आदेश; तुमच्या विभागाचा यात समावेश आहे का?

विशेष प्रतिनिधी:एकीकडे आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दुसरीकडे प्रशासनाकडून एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी आली आहे. मंत्रालयातील विविध विभागांत अनेक वर्षांपासून पाय रोवून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) कडक पवित्रा…

मंत्रालयात खळबळ: मंत्री नरहरी झिरवळ यांचा कारकून लाच घेताना रंगेहाथ पकडला, थेट पीएसचे नाव आल्याने मंत्र्यांची खुर्ची धोक्यात?

विशेष प्रतिनिधी,मुंबई: राज्याच्या मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे जाळे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे निकटवर्तीय कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी सायंकाळी मंत्रालयातच रंगेहाथ अटक केली. विशेष…

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील तरुणांसाठी ‘वनार्टी’चा सर्वंकष आराखडा; मंत्री अतुल सावे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी, मुंबई:विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित ‘वनार्टी’च्या…

सिने कलाकारांच्या शोषणाला बसणार कायमचा चाप? ‘ग्लॅमर’च्या पडद्यामागच्या संघर्षाला राज्य सरकार देणार कायदेशीर बळ!

विशेष प्रतिनिधी, मुंबई:चंदेरी दुनियेचे झगमगाटी आयुष्य जगणाऱ्या हजारो कलाकार आणि पडद्यामागे दिवसरात्र राबणाऱ्या तंत्रज्ञांच्या आयुष्यात आता एक मोठी कायदेशीर क्रांती होणार आहे. सिने कलाकारांसाठी राज्य सरकार लवकरच एक स्वतंत्र आणि कडक नियमावली तयार करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कामगार मंत्री आकाश…

जमीन मालकांची जिल्हाधिकारी कार्यालयातील पायपीट थांबणार? ‘एनए’ परवानगीच्या जाचक अटीतून फडणवीस सरकारने मिळवून दिली कायमची सुटका!

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:राज्यातील जमीन व्यवहारांमधील सर्वात मोठा अडथळा मानल्या जाणाऱ्या ‘एनए’ (अकृषक) परवानगीची सक्ती रद्द करून महायुती सरकारने आज एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने जमीन महसूल कायद्यात मोठे फेरबदल केले असून,…

परभणीचा महापौर कोण? चंद्रपूरच्या धक्क्याने ठाकरेंची शिवसेना सावध; ‘सहल’ संपवून नगरसेवक थेट मैदानात उतरणार!

विशेष प्रतिनिधी, परभणी:चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अनपेक्षितपणे भाजपला साथ दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, आता सर्वांच्या नजरा परभणीच्या रणसंग्रामाकडे वळल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या महापौर निवडीत परभणीतही एखादा ‘राजकीय चमत्कार’ घडणार की ठाकरेंचा भगवा फडकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…

मोदी सरकारच्या ‘कामगार धोरणा’विरुद्ध उद्या देशव्यापी एल्गार; काँग्रेसचा ‘भारत बंद’ला जाहीर पाठिंबा!

​विशेष प्रतिनिधी, मुंबई:​केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या बदलांविरुद्ध आता संघर्षाची ठिणगी पडली असून, उद्या गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मुळे संपूर्ण देश ठप्प होण्याची शक्यता आहे. देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी या अन्यायी कायद्यांविरोधात आक्रमक पवित्रा…

फडणवीसांचे ‘स्वस्त विजे’चे आश्वासन म्हणजे निव्वळ धूळफेक? १६ टक्के दरवाढीचा झटका देऊन अदानींचे खिसे भरणार का?

विशेष प्रतिनिधी, मुंबई:”राज्यातील जनतेला ५० टक्के स्वस्त वीज देऊ,” असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात जनतेची फसवणूक करत असून, वीज स्वस्त होण्याऐवजी १६ टक्क्यांनी महाग होणार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. अदानी समूहाच्या…