#GirishMahajan

अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…