सोशल मीडिया आणि मोबाईलच्या विळख्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणार ‘ध्यान’; वाड्याच्या आश्रमशाळेत तीन दिवसीय शिबिर संपन्न!
विशेष प्रतिनिधी | पालघर:मोबाईलचा अतिवापर, टेलिव्हिजन आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून पालघर जिल्ह्यातील वाडा येथील परळी आश्रमशाळेत ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६…
लाल वादळाचा एल्गार
पालघर, दि. २० प्रतिनिधी जल, जमीन आणि जंगल या मूलभूत आणि ज्वलंत प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘लॉन्ग मार्च’ दुसऱ्या दिवशी पालघर येथे पोहोचला. डहाणूतील चारोटी येथून निघालेले हे लाल वादळ आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यात ४०…


