महाराष्ट्रातील महायुती शासनाचे चौथे अभिजन विश्व मराठी संमेलन
मराठी विश्वसाहित्य, स्त्री लेखिका आणि ‘आयकॉन’ राजकारण : एक चिकित्सक विचार (जयंत महाजन) विश्व मराठी साहित्य संमेलन २०२६ हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो जगभर विखुरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी “घरी परतल्याचा” भावस्पर्शी अनुभव आहे. आपल्या समृद्ध परंपरा, वैभवशाली साहित्य, विविधांगी…
सोमय्याजीको ‘हमेशा’ गुस्सा क्यूं आता है?
पत्रकार परिषद म्हणजे ‘मेरी सुनो’ या पद्धतीने चालली, तरच त्याला पत्रकार परिषद म्हणायचे असा एक अंदाज माजी खासदार किरीट सोमय्या यांचा झालेला दिसतो. परंतु नाशिक मधील पत्रकारांनी त्यांना वठणीवर आणले म्हणून बरे झाले! अन्यथा मुंबईसह राज्यात कुठेही पत्रकार परिषद असो,…
पवार परिवार अन् राजकारण
(जयंत महाजन) राजकारण कसं करावं व कुटुंब किंवा परिवार कसा सावरावा हे बारामतीच्या पवार परिवाराकडूनच महाराष्ट्राने शिकले पाहिजे. राजकीयदृष्ट्या एकमेकांशी मतभेद असले तरी कुटुंब म्हणून सारेजण कसे एकच असतात, हे वाखाण्यासारखे आहे. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राला त्या सर्व एकतेचे दर्शनही झाले….
‘दादा’ पर्मनंट नॉट रिचेबल
दादांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी ठरली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, कार्यक्षम आणि स्पष्टवक्ते नेतृत्व हरपले आहे. “दादा” या शब्दातच आधार होता. महाराष्ट्राच्या भल्यासाठी होणारी ‘दादा’गिरी अशा अवेळी काळाच्या पडद्याआड जाणे ही…
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ हरपला!
महाराष्टाच्या राजकारणाची कधीही न भरुन निघणारी हानी आज झाली. अजितदादांचे निधन ही बातमी कुणालाही खरी वाटत नाही. परंतु स्पष्ट आणि परखड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, यावर विश्वास ठेवावाच लागेल. पण दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला रडवलं ही सत्य वस्तुस्थिती आहे. उमदा, स्वच्छ…





