#LegalReform

बदलापूरच्या ‘त्या’ नराधमानंतर सरकारचा मोठा दणका! बालकांच्या सुरक्षेसाठी नवा ‘ब्रह्मास्त्र’ कायदा; आता शाळांची खैर नाही!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मसुदा अंतिम टप्प्यात मुंबई | विशेष प्रतिनिधी:बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या संतापाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता बालकांच्या सुरक्षेसाठी एक अभेद्य ‘कायदेशीर कवच’…