महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा दृष्टीपथात कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात नागपूर, दि.26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च…
जि. प. निवडणूकीत बहिष्कार टाकणार व राजकीय पुढारी यांना गावात प्रवेशास मनाई!
चिखली वडद ग्रामवासी यांचा पत्रपरिषदेत कडक इशारा ० ५ किमी चा डांबरी रस्ता पूर्ण करण्याची मागणी भिवापूर ( राजेश जांभुळे ):भिवापूर ते चिखली हा रस्ता नागपूर जि.प. बांधकाम अंतर्गत येत असून हा डाबरी रस्ता पुर्णपणे उखळला असून येथून दुचाकीने ये…


