#PoliticalFirestorm

मुंबई महाराष्ट्राची नाही? निवडणुकीआडून ओळख पुसण्याचा डाव, अण्णामलाईंच्या विधानाने रण पेटलं

विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपने प्रचारासाठी बाहेरच्या राज्यांतील नेत्यांची फौज उतरवली आणि त्याच क्षणी मुंबईच्या अस्मितेशी थेट खेळ सुरू झाला. उत्तर प्रदेश, बिहारनंतर थेट तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई मुंबईत अवतरले. वॉर्ड क्रमांक 47 मधील प्रचारात त्यांनी जे…