#RuralPolitics

अजितपर्वाच्या अंतानंतर ‘मिनी मंत्रालया’चे राजकीय गणित बिघडणार? ५ फेब्रुवारीच्या मतदानावर ‘सहानुभूती’चे सावट!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून, ‘दादां’च्या…