#Satara

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर:९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ;ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

सातारच्या ऐतिहासिक भूमीतून थेटअजित जगताप… असं म्हणतात की, इतिहास मनगटांच्या रगीमधून लिहिला जातो, इतिहास काळजाच्या धगी मधून लिहिला जातो. धर्म, जात, प्रांत, पंथ यांना गाडून विश्वबंधुत्वाचा इतिहास सांगणाऱ्या संतांच्या अनमोल वाणीला स्मरून इतिहास रचणारा सातारा जिल्हा आहे. थेट छत्रपती शिवरायांची…