महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची भावना
थेट विधानभवनातून:गजानन तुपे,मुंबई, दि. २३ “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. ‘कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण कायम उपमुख्यमंत्री राहीन,’ असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

