राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…
काशीत बुलडोझर, महाराष्ट्रात संताप!
अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान; ‘हे कसले हिंदुत्व?’ — नाना पटोलेंचा मोदी–योगींवर घणाघात विशेष प्रतिनिधी:“हिंदुत्वाचे रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच हिंदू अस्मितेवर घाव घातला आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे…
राष्ट्रवादापासून दूर जात असलेली काँग्रेस
(डॉ. प्रवीण डबली) भारतीय राजकारणात राष्ट्रवाद हा केवळ घोषणा किंवा भाषणांचा विषय नाही, तर तो संघटन, विचारसरणी आणि जमिनीवरील काम यांचा समन्वय असतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच आरएसएस–भाजपच्या संघटनात्मक ताकदीबाबत केलेली टिप्पणी याच वास्तवाकडे बोट दाखवणारी आहे….



