#RoadSafety

३२ तासांच्या कोंडीनंतर सुटकेचा श्वास घेणाऱ्या एक्सप्रेसवेवर पुन्हा कोणते संकट ओढवले आणि राज ठाकरे का भडकले?

विशेष प्रतिनिधी, लोणावळा/मुंबई:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) मृत्यूचा सापळा बनलेला गॅस टँकर तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाजूला करण्यात यश आले खरे, पण त्यानंतर जे घडले त्याने प्रशासनाच्या नियोजनाचे धिंडवडे निघाले आहेत. रस्ता मोकळा होऊनही वाहनांची चाके जागीच का रुतली आणि…

टोलवसुलीत तत्परता दाखवणाऱ्या सरकारकडे आपत्ती काळात रस्ता मोकळा करण्यासाठी ‘कृती आराखडा’ का नाही?

मुंबई विशेष प्रतिनिधी:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांचे जे हाल झाले, त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रस्ता बांधणे आणि टोल वसूल करणे इतकेच सरकारचे काम आहे का?’…