#VBA

देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

​विशेष प्रतिनिधी | मुंबई:​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता…