अजितपर्वाच्या अंतानंतर ‘मिनी मंत्रालया’चे राजकीय गणित बिघडणार? ५ फेब्रुवारीच्या मतदानावर ‘सहानुभूती’चे सावट!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक जिल्हा परिषदांसाठी मतदान होत असून, ‘दादां’च्या…
मतदान की अग्निपरीक्षा?बूथ शोधत भटकणारा मुंबईकर, यंत्रणांची कोंडी आणि राजकीय आरोपांच्या फैरी!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानदिनी लोकशाहीचा उत्सव रंगेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात अनेक मतदारांसाठी हा दिवस भटकंती, गोंधळ आणि संतापाचा ठरत असल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. सकाळपासूनच मुंबईतील विविध भागांत मतदार “माझं मतदान कुठे आहे?” या एका…
पैशाने मतदार विकत घेऊ पाहणाऱ्यांना निवडून देऊ नका…!
अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप… अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण…



