राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…
अजितदादाच होणार होते एकसंध राष्ट्रवादीचे ‘नवे बॉस’ आणि अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद? पुण्यात शिजलेला तो विलीनीकरणाचा ‘मास्टर प्लॅन’ काय होता?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गुप्त बैठकांचे सत्र सुरू होते, ज्याची निर्णायक बैठक १६ जानेवारी २०२६ रोजी पुण्यात पार पडली….
वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?
‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…



