#PoliticalRow

अध्यक्ष ‘पाटील’ हवा, ‘पटेल’ नको! राज ठाकरेंच्या एका ट्विटने महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीतल्या ‘पॉवर गेम’वर ओढले सणसणीत ताशेरे!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो ‘विशाल’ गोंधळ सुरू आहे, त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ज्या वेगाने सत्तेची सूत्रे…

भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता ‘जाणता राजा’! राजकारणात वणवा; पवारांवरील ‘त्या’ शब्दांनी महाराष्ट्र पेटला!

​पुणे/मुंबई प्रतिनिधी:राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू…

मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले

‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले…

मुंबई महाराष्ट्राची नाही? निवडणुकीआडून ओळख पुसण्याचा डाव, अण्णामलाईंच्या विधानाने रण पेटलं

विशेष प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपने प्रचारासाठी बाहेरच्या राज्यांतील नेत्यांची फौज उतरवली आणि त्याच क्षणी मुंबईच्या अस्मितेशी थेट खेळ सुरू झाला. उत्तर प्रदेश, बिहारनंतर थेट तामीळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई मुंबईत अवतरले. वॉर्ड क्रमांक 47 मधील प्रचारात त्यांनी जे…