#PoliticalStatement

देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

​विशेष प्रतिनिधी | मुंबई:​वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता…

प्रफुल्ल पटेल आता पवार कुटुंबाचे ‘मुखिया’ बनले आहेत का? विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून जोरदार वावटळ उठली असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रफुल्ल पटेल आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. “राष्ट्रवादी हा पक्ष शरद…