नवी मुंबई

नवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा:देवेंद्र भुजबळ

नवी मुंबई महानगर अस्तित्वात आले नव्हते, त्यावेळी या परिसरात विविध औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या. पण दिवसेंदिवस नवी मुंबई महानगराची आणि परिसराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, लोकांच्या सुरक्षेच्या, आरोग्याच्या दृष्टीने या वसाहतींचे दूर कुठे तरी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा…

नवी मुंबईत भाजपची सत्ता येणार: वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

नेरूळमध्ये भाजपाची प्रचारात मुसंडी नवी मुंबई:शहरातील लोकांनी गेले पंचवीस वर्षे गणेश नाईकांवर प्रेम केलं आहे त्यामुळे महापालिकेत यावेळी भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरवणे, नेरूळ विभागात पॅनल २१ नेरूळमधील भाजपचे उमेदवार माधुरी जयेंद्र सुतार, जयवंत दत्तात्रेय…

नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का!

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका राजकीय वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना, या प्रभागातील प्रभावी नेते मिलिंद सूर्यराव यांनी उघड नाराजी व्यक्त केली…

नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून ९ ठिकाणी एकूण ३ सत्रांत २७ स्थिर संनिरीक्षण पथके (एसएसटी) कार्यरत आहेत. या कारवाईदरम्यान ९ जानेवारी २०२६ रोजी…

नवी मुंबई भाजपा महापालिका निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

>पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी आणखी एक धरण घेणार >पुढील वीस वर्षे कर वाढ नाही >झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास महापालिकेच्या माध्यमातून >इमारतींच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देणार >महिला, युवा,जेष्ठ नागरिक यांच्या कल्याणाच्या योजना जाहीर >जनरेशन नेक्स्ट साठी महत्त्वाच्या घोषणा नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका…

बस अभावी एन.एम.एम.टी.ची सेवा कोलमडली; प्रवासी त्रस्त

नवी मुंबई :पुरेशा बस अभावी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एन एम एम टी) सेवेची वाताहत झाली आहे. प्रशासनाच्या अयोग्य नियोजन आणि अकार्यक्षमता यांमुळे २१ व्या शतकातील आधुनिक शहरात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास बसची वाट पहावी लागत असल्याचे नामुष्की…

भाजपातील नाराजीचा भडका : निष्ठावान कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई:नेरुळ प्रभाग क्रमांक २० मधील भाजपात सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाला उघड स्वरूप मिळाले असून, भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नाईक गटाने स्वतःच्या समर्थकांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव तसेच वसई-विरार व कोकणचे प्रभारी राजेश नरेश पाटील…