देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता…
रमजानच्या तोंडावर मुस्लिम आरक्षणाला ‘ब्रेक’; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय अन् इम्तियाज जलील यांचा मुलांना मोलाचा सल्ला!
विशेष प्रतिनिधी | मुंबई,महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणात देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा शासन…
सलमानच्या ‘संघ’वारीवर गदारोळ कशासाठी? एकनाथ शिंदेंनी घेतली ‘भाईजान’ची बाजू; टीकाकारांना सुनावले खडे बोल!
विशेष प्रतिनिधी:बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात वादाचे मोहोळ उठले आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सलमान खानची खंबीर पाठराखण केली आहे. “सलमान खानने एका देशप्रेमी…
राजकीय शत्रू पण सोयरिकीत मित्र? पवार-सुळे घराण्यातील शाही विवाहासाठी गडकरी-फडणवीसांचा पुढाकार!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे नेते एका खास कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सुपुत्री रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, ही सोयरिक जुळवण्यात भाजपचे…
मुंबईत ‘बिहार भवन’ हवेय? मग पाटण्यात ३० मजली ‘महाराष्ट्र भवन’ बांधू द्या! संजय राऊतांनी नितीश कुमार सरकारला ठणकावले
‘मुंबईवरच आक्रमण का?’ राऊतांचा सवाल; अदानींकडून बाजारभावाने जमीन घेण्याचाही दिला सल्ला मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईत ‘बिहार भवन’ उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बिहारच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावले…





