#PoliticalCrisis

अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?

दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…

वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?

‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…

अजितदादांनंतर राष्ट्रवादीचे ‘मिशन इलेक्शन’ थांबले? सुनेत्रा वहिनींकडे येणार राज्याची सूत्रे?

सत्तेच्या समीकरणात आता कोणाचे पारडे जड? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पक्षाने आतापर्यंतचा सर्वात मोठा भावनिक निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या…

अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी…

अजितदादांचा विमान अपघात की ‘घात’? वादग्रस्त वैमानिकाच्या हाती उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा सोपवलीच कुणी?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या चौकशीत आता एक असा खुलासा झाला आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या वैमानिकाच्या हातात राज्याच्या दुसऱ्या सर्वोच्च नेत्याची सुरक्षा होती, तो कॅप्टन सुमित कपूर यापूर्वी दोनदा ‘मद्यप्राशन’…

महाराष्ट्रात राजकीय शोककळा; पण लोकशाहीचा उत्सव थांबणार का? जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांबाबत आयोगाचा मोठा खुलासा!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सध्या अभूतपूर्व धक्क्यात आहे. राज्याच्या राजकारणातील या महावादळाच्या अकाली विझण्याने सर्वच राजकीय व्यवहार ठप्प झाले असताना, ‘आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे काय?’ असा प्रश्न आता गावागावांत चर्चिला जात आहे. शोकाकुल वातावरणात मतदान…

दिल्लीच्या दालनात पुन्हा थांबा… ‘त्या’ निर्णयाची तारीख ठरली, महाराष्ट्राचं लक्ष आता एका दिवसाकडे

विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली:शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर पडलेले अनिश्चिततेचे सावट आजही कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादात आज निर्णायक घडामोड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतरही निकाल लागला नाही. परिणामी, महाराष्ट्राच्या राजकारणात…

काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…