mahasagar

सेन्सेक्सची 573 अंकांची उसळी, निफ्टीने नवा इतिहास रचला

मुंबई : भारतीय शेअर बाजार आज २ जानेवारी रोजी जोरदार वाढीसह बंद झाले, खरेदीच्या जोरावर निफ्टीने एक नवीन उच्चांक गाठला. सेन्सेक्सने ५७३ अंकांची उसळी घेतली. निफ्टी मिडकॅप निर्देशांकाने १% वाढून नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.७% वाढून बंद…

इंदूरची अशी ही स्वच्छता

गेल्या दहा-बारा वर्षांपासून भारतामध्ये स्वच्छ शहरांची निवड केली जाते. त्यासाठी कोणते निकष लावले जातात ते आम्हाला माहित नाही परंतु, या निवडीमध्ये आपल्या प्रगतिशील महाराष्ट्राचे एकही महानगर नाही मध्य प्रदेशातील ज्या शहरावर अहिल्याबाईंनी राज्य केले. त्या शहरावर मात्र बदनामीचा एक मोठा…

वॉर्ड क्रमांक १३५मध्ये ‘सत्तेची कोंडी’!

पोलीस–मनपाचे अधिकारी ठाण मांडून; भाजपवर थेट गंभीर आरोपांनी राजकारण तापलं मुंबई प्रतिनिधी:तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची ठरणार, हे आता उघडपणे दिसू लागले आहे. मात्र, या रणधुमाळीत पूर्व उपनगरातील वॉर्ड क्रमांक १३५ (मानखुर्द–शिवाजीनगर) केंद्रस्थानी आला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी…

बंडखोरांना रोखण्यात भाजपही अपयशी

नाराजांनी फडकवले बंडाचं निशाण विशेष प्रतिनिधी | मुंबई:आजपासून राज्यातील महापालिका निवडणुकांना खऱ्या अर्थाने वेग आला. कारण उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. मात्र, अपेक्षित शिस्तीऐवजी बंडखोरीचं वादळ उठल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. विरोधकांच्याच नव्हे तर सर्व प्रमुख पक्षांना नाराजांना रोखण्यात…

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी- राज्यमंत्री ॲड.आशीष जयस्वाल नागपूर, दि. 2 :- राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुरदृष्टीतून ग्रामीण भागाला विशेषतः शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीला सहाय्यभूत ठरणारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना साकारण्यात आली आहे….

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात…

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय:छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई, दि.२ जानेवारी :स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक…

Top Story-९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते सातारा येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ लेखिका, विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते थाटात झाले. मराठी साहित्य हे इतर भारतीय…

एसटीच्या यूपीआय मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती…

मुंबई (२ जानेवारी २६) :राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर…

बस अभावी एन.एम.एम.टी.ची सेवा कोलमडली; प्रवासी त्रस्त

नवी मुंबई :पुरेशा बस अभावी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एन एम एम टी) सेवेची वाताहत झाली आहे. प्रशासनाच्या अयोग्य नियोजन आणि अकार्यक्षमता यांमुळे २१ व्या शतकातील आधुनिक शहरात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास बसची वाट पहावी लागत असल्याचे नामुष्की…