गाळ्याबाहेर शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द होणार
नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेतील जे व्यापारी गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करत आहेत. त्या व्यापाऱ्यांची अनुज्ञाप्ती रद्द करण्याची प्रक्रिया बाजार समितीने चालू केली आहे. यामुळे “दबंग” व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार…
बळीराजासाठी सरकारी तिजोरी उघडणार!
कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; थकीत ‘FRP’ वरून कारखान्यांनाही दिला इशारा मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या अंमलबजावणीसाठी सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षात तब्बल…
मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात विशेष कार्यक्रम मुंबई प्रतिनिधी:जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करू, असा…
अविघटनशील प्लास्टिक फुलांवरील बंदी कठोर करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
दादरच्या फूल व्यावसायिकांचा प्रश्न सोडविणार विधानसभेत लक्षवेधी सूचना मुंबई प्रतिनिधी राज्यात नैसर्गिकरित्या अविघटनशील प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर आधीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येईल. तसेच या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन…
दादांची सावली की प्रतिमा
आज आपल्या महाराष्ट्राच्या यथोत्तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले. हे पद स्वीकारताना त्यांनी जे भाषण केले ते एक अनुभवी महिलेचे होते असे वाटलेच नाही, त्यांनी दादांसारख्या वादळाबरोबर 40 वर्षे संसार केला. चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे जे…
विवेकानंद सार्व वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न
विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रुस्तमजी होनाळे हे उपस्थित होते. ते आपले विचार मांडताना म्हणाले अमृताची पैज जिंकेल अशी समृद्ध आपली…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येणार अधिक जवळ; सह्याद्रीच्या कुशीतील ‘या’ तीन घाटांचे नशीब पालटणार!
विशेष प्रतिनिधी:कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला थेट जोडणाऱ्या तीन प्रमुख घाटमार्गांच्या कामांमधील अडथळे दूर करून या प्रकल्पांना युद्धपातळीवर गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम…
विद्यार्थी रमले शब्दांच्या गावात
अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड व नगराध्यक्ष मा. तेजश्री करंजुले-पाटील यांच्या…
श्री.आप्पा ठाकूर यांच्या जीवनस्पर्शी गजलांनी गंधित झाला ‘मराठी भाषा गौरव दिन’
नवी मुंबई:जगातील सर्व भाषांवर प्रेम करतांना मायबोली मराठी भाषेवर आपली माया आहे अशा शब्दात मराठीचे महत्व सांगत नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण कुणाशीही संवाद साधतांना पहिल्यांदा मराठी भाषेतच बोलले पाहिजे, व त्याला ती भाषा…
उल्हासनदीचे प्रदुषण रोखण्यासाठी 28 जुलै 2025 डीपीआर बनवु म्हणुन घोषणा..मात्र सात महीने झाले अजुन डीपीआर नाही
उल्हासनगर , दि . २७ प्रतिनिधी : गेल्या 9 वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी व ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर व अन्य 80 लाख लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली गेली, परंतु प्रत्येक वेळी शासन व प्रशासनाने लेखी…








