संपादकीय

बिनविरोध निवडणुका होतात कशा ? दबाव की अमिष ..?

डिजिटल चर्चासत्रात सत्य परिस्थितीवरील आढावा स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुका होण्यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याच्या बातम्या आता सध्या जोर धरत आहेत. आजवर 29 महापालिकेत जवळपास 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि मतदार वर्ग मात्र संभ्रमात पडला. मतदारांनी मतदान न करता…

निष्ठावंता तुला शोधू कुठे ?

महासागर स्पेशल एपिसोड:डिजिटल चर्चासत्रात भाजपावर ताशेरे गुणवंत पाटील, डॉ. उज्वला दहिफळे, तौफिक नदाफ सह संदीप काळे यांचा सहभाग स्वप्निल दुधारे,मुंबई :- नुकत्याच उमेदवारी मिळण्याच्या कारणावरून महाराष्ट्रभरात गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यातच निष्ठावंतांना डावल्यानंतर हेच कार्यकर्ते तुफान भडकले. पूर्वीच्या राजकारणात निष्ठावंत…

इंदूरची अशी ही स्वच्छता

गेल्या दहा-बारा वर्षांपासून भारतामध्ये स्वच्छ शहरांची निवड केली जाते. त्यासाठी कोणते निकष लावले जातात ते आम्हाला माहित नाही परंतु, या निवडीमध्ये आपल्या प्रगतिशील महाराष्ट्राचे एकही महानगर नाही मध्य प्रदेशातील ज्या शहरावर अहिल्याबाईंनी राज्य केले. त्या शहरावर मात्र बदनामीचा एक मोठा…

भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी चेंगराचेंगरी का ?

महासागर डिजिटल चर्चासत्रात मान्यवरांची रोखठोक चर्चा प्रा.अशोक सोनवणे, वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन, ॲड. निकिता पवार यांचा सहभाग स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात पक्षप्रवेशाचा धुमाकूळ गेल्या काही दिवसात पाहतच होतो पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन दिवस याच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम…

कर्जबाजारी देश आणि राज्ये

आपल्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आल्याचे सांगण्यात आलेले आहे. ही बाब आनंदाची आहे. त्यात अजिबात शंका नाही पण जपानची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या याची तुलना कशी करणार आहोत, हा एक वेगळा प्रश्न आहे. आपल्या देशावरील…

वी कॅरी ओन रिपेरिंग टूल्स इन अवर बॉडी

एकीकडे अतिप्रगत विज्ञान अधिक प्रगत होत असतानाही कॅन्सर, डायबिटीज, ऑटिझम, आर्थराइटिस,सेरेब्रल पाल्सी यांसारखे आजार अजूनही असाध्य आहेत. आणि या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. “आता तुम्हाला या आजारासोबतच राहायचे आहे आणि मरायचे आहे” अशी म्हणण्याची वेळ जेव्हा येते…

नवे वर्ष शुभ फलदायी ठरो!

गतवर्षी १२ वाजून एक मिनिटांनी २०२५ची सुरुवात झाली. डिसेंबरचा शेवटचा क्षण आणि जानेवारी एकचा पहिला क्षण या दोघांच्या मिलनाला आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणतो. पाश्चात्य लोक नव्या दिवसाची सुरुवात रात्री बारा वाजता करतात, म्हणजे ते अंधाराकडून उजेडाकडे जातात आपण उजेडाकडून…