#MaharashtraGovernment

माझी वसुंधरा अभियान 5.0’ नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय

नवी मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक…

राज्यात ३०० कोटी झाडांची लागवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुंबई प्रतिनिधी:तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेली ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम वादग्रस्त ठरली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित…

आय. आय. एम. नागपूरच्या पुढाकारातून होणार महाराष्ट्रातील गावांचा कायापालट

टाटा मोटर्स फाउंडेशन व राज्य सरकारसोबत ‘IVDP 2.0’ अंतर्गत महत्त्वपूर्ण करार नागपूर, ३० जानेवारी २०२६:महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाला आज भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर येथून सुरुवात करण्यात आली. आय. आय. एम. नागपूर, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि…

७७ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ‘शौर्य’ सोहळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी पार्कात ध्वजवंदन; महाराष्ट्राचा गौरवशाली जयघोष

देशाच्या प्रगतीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळाला. मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ध्वजवंदन पार पडले….

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा दृष्टीपथात कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात नागपूर, दि.26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च…

बदलापूरच्या ‘त्या’ नराधमानंतर सरकारचा मोठा दणका! बालकांच्या सुरक्षेसाठी नवा ‘ब्रह्मास्त्र’ कायदा; आता शाळांची खैर नाही!

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मसुदा अंतिम टप्प्यात मुंबई | विशेष प्रतिनिधी:बदलापूर येथील शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. या संतापाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता बालकांच्या सुरक्षेसाठी एक अभेद्य ‘कायदेशीर कवच’…

हफ्त्याचा प्रश्न सुटणार का? ‘लाडकी बहीण’ योजनेत अडथळा ठरलेल्या e-KYC वर सरकारचा हस्तक्षेप

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक हालचाल सुरू झाली आहे. e-KYC प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व पर्यायी चुकांमुळे गेल्या महिन्यात हफ्ता न मिळाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्यानंतर, आता थेट क्षेत्रीय पातळीवर पडताळणी…