मुंबई

राजबिंडा अभिनेता ‘अरुण सरनाईक’ यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन

मुंबई, विशेष प्रतिनिधी:मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा गौरवशाली जीवनप्रवास ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ उपक्रमांतर्गत या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन…

रेल्वे प्रवाशांना स्थानकावरच मिळणार ‘लाईफ लाईन’; १८ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; खा. संजय दिना पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई, विशेष प्रतिनिधी:रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात आणि त्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ओढवणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, मध्य रेल्वेच्या १८ महत्त्वाच्या स्थानकांवर अत्याधुनिक आपत्कालीन वैद्यकीय कक्ष…

पदोन्नतीचा वनवास संपला! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ‘कॅस’ अंतर्गत मिळणार लाभ

​मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय आणि अनुदानित संस्थांमधील हजारो अधिव्याख्यात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’ (CAS) अंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या…

​भाजप सरकारमुळे अल्पसंख्याक समाज प्रगतीपासून वंचित; नसीम खान यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रहार

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”राज्यातील महायुती सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे असून प्रत्यक्षात ते अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय विरोधी आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द करून सरकारने या समाजाला विकासाच्या…

साहित्याचा जागतिक जागर! ६ व्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील रामटेके; भारतात होणार भव्य सोहळा

मुंबई, विशेष प्रतिनिधी:जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतीक्षित ६ व्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे बिगुल वाजले आहे. यावर्षी हे संमेलन हिंदुस्थानात (भारत) संपन्न होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. सुनील रामटेके यांची एकमताने निवड…

शिवरायांच्या आरमारी सामर्थ्याचा आता शास्त्रीय अभ्यास; मालवणात मुंबई विद्यापीठाचे ‘अध्यासन केंद्र’ सज्ज

मुंबई, विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उभारलेल्या ऐतिहासिक जलदुर्गांचा वारसा आणि त्यांचे सामर्थ्य जगासमोर आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार महत्त्वाच्या किल्ल्यांच्या सखोल संशोधनासाठी मालवणमध्ये मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन…

​पुणे मार्केट यार्डातील लिंबू विक्रीचा पेच सुटणार; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी हालचाली

​मुंबई, विशेष प्रतिनिधी:पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू विक्रीवरून सुरू असलेल्या ‘फळ विभाग’ विरुद्ध ‘भाजीपाला विभाग’ या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली असून, शेतकरी आणि आडतदार अशा दोघांच्याही…

संकट काळात आता ITI चे विद्यार्थी ठरणार ‘रक्षक’; २ लाख तरुणांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण

​मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) विद्यार्थ्यांना आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊन ‘सज्ज’ केले जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी ‘कौशल्य विकास…

महाराष्ट्राच्या पर्यटनाचा सुवर्ण महोत्सव; ५० वर्षांच्या प्रवासाचा खास ‘लोगो’ लाँच, मंत्र्यांनी काय केला नवा संकल्प?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर, राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित एका विशेष सोहळ्यात महामंडळाच्या या सुवर्णमहोत्सवी…

जिल्हाधिकारी ‘सांगली’ची कर्तबगारी:वर्षभरात केलेल्या १५ इतिहासीक प्रयोगाची जागतिक पातळीवर घेतली दखल

नवे विषय, प्रयोग चार पिढ्यांसाठी ठरणार प्रेरणादायी जगातले ‘प्रयोगशील’ जिल्हाधिकारी ठरले सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे मुंबई : एखादया जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठरवले तर, तो आहे त्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. पुढच्या चार पिढ्यांना पुरेल एवढे कामही तो करू शकेल. असेच काहीशे…