mahasagar

अर्थसंकल्पातील नागपूर जिल्हा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील नागपूर जिल्ह्याशी संबंधित काही महत्वाच्या तरतुदी तसेच वैशिष्टये पुढीलप्रमाणे … – नवरगाव, रामटेक…

*२०४७ च्या विकसित महाराष्ट्राची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प – महसूल मंत्री बावनकुळे*

मुंबई दि. ६ :मुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ आकडेवारीचा दस्तऐवज नसून वास्तवाची जाणीव ठेवत २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा प्रगतीशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली….

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक व समिती सदस्यांची निवड जाहीर

भाजप महायुतीतून युवा नेते परेश ठाकूर, ऍड. प्रथमेश सोमण, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर शेकाप काँग्रेस गटातून प्रकाश म्हात्रे व उबाठा गटातून नितीन गावंड पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर यांच्या निवडीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आज…

‘आज लग्न आणि अपत्य २०४७ मध्ये?’; विधानसभेत कडाडल्या तोफा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प की कंत्राटदारांची दिवाळी?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की केवळ मुंबई-एमएमआरडीएचा विकास आराखडा?” असा बोचरा सवाल करत विरोधी पक्षाने सरकारच्या ७.६९ लाख कोटींच्या ‘महा-बजेट’वर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याच्या विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या…

उल्हासनगर परिमंडळ चार मध्ये एकाच दिवशी दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ

उल्हासनगर , दि ६ प्रतिनिधी : सद्या राज्यात अल्पवयीन मुली व महिला अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याने महाराष्ट्र शासना ने या प्रकरणी गंभीर दखल घेत स्पेशल सेल ची स्थापना केली असताना उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधुन एकाच दिवशी दोन…

पूर येणाऱ्या नदीत वृक्षारोपणाचा दिखावा; निधी खर्चाचा नवा फंडा ?

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगर परिसरातील उल्हास नदी काठावरील रेजेंसी घाट, म्हारळ, उल्हासनगर या घाटाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा घाट यापूर्वीच शासनाच्या संबंधित विभागांनी बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. दिवंगत समाजसेविका सरिता खानचंदानी…

ज्येष्ठ पत्रकार मालवणकर हल्ला प्रकरणी मानवी हक्क आयोगाचा हस्तक्षेप

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी भररस्त्यात दिवसाढवळ्या भ्याड हल्ला केला होता. मालवणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये मध्ये दोन राजकीय नेत्यांनी कट करुन नियोजनबद्धरित्या हा हल्ला घडवून आणला होता….

भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करा – ज्ञानेश्वर दादा रक्षक

मौदा येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न मौदा:- अखिल भारतीय कुणबी समाज शाखेतर्फे मौदा येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराज यांचे विज्ञानवादी विचार…

७.६९ लाख कोटींचा तो आकडा आणि बदलणारे महाराष्ट्र: तुमच्या खिशावर आणि भविष्यावर काय होणार परिणाम?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:येत्या काळात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का? तुमच्या लाडक्या बहिणीला मिळणारी मदत सुरूच राहणार का? आणि राज्याच्या तिजोरीतून तुमच्या जिल्ह्यासाठी नेमके काय पदरात पडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे २०२६-२७ च्या महाराष्ट्राच्या अवाढव्य अर्थसंकल्पातून समोर आली आहेत….

शेतकरीमित्र सरकार

विधानसभेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज भरणे कार्यक्रम करावा लागणार नाही म्हणून घोषणा केलेली आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या एकूण आर्थिक परिस्थितीची जाणीव एका क्लिकवर होत असते. बँकेचे खाते…