महाराष्ट्र

उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा संदेश देऊन शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता बेपत्ता

नाशिक । मी स्वत: शिवा तेलंग व माजी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी पण शिवसेना पक्षात २०२२ मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभे राहिलो. पक्षाचे नाव चर्चेत…

पाटलांच्या विश्वासावर बळीराजाचा आसूड

(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर अत्तुज्य पातळीवर पोहोचला आहे. साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडल्यामुळे संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील…

ध्येयनिष्ठ पत्रकारितेला ६० वर्षे पूर्ण होणे हा चमत्कारच; पद्मभूषण देशपांडे यांनी ‘आहुति’चा गौरव

मुंबई प्रतिनिधी:आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमविश्वात ध्येयवादावर ठाम राहिलेल्या पत्रकारितेचा गौरव करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा अंबरनाथमध्ये पार पडला. *‘साप्ताहिक आहुति’*च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी, “आज जवळपास लोप पावलेल्या ध्ययनिष्ठ पत्रकारितेला साठ…

साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी

सातारा, दि. २ प्रतिनिधी:महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभर बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमामुळे दाखल झाले आहेत. साहित्य…

आबांचा भाऊ वेगळा कसा असणार?

मुंबई । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं. राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत. ते…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा निर्णय

काय आहे हा निर्णय वाचा विशेष प्रतिनिधी | मुंबई:नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने ग्रामीण भागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. महसूल विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे शेती व पीक कर्जाशी निगडित प्रक्रियेत…

वॉर्ड क्रमांक १३५मध्ये ‘सत्तेची कोंडी’!

पोलीस–मनपाचे अधिकारी ठाण मांडून; भाजपवर थेट गंभीर आरोपांनी राजकारण तापलं मुंबई प्रतिनिधी:तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची ठरणार, हे आता उघडपणे दिसू लागले आहे. मात्र, या रणधुमाळीत पूर्व उपनगरातील वॉर्ड क्रमांक १३५ (मानखुर्द–शिवाजीनगर) केंद्रस्थानी आला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी…

बंडखोरांना रोखण्यात भाजपही अपयशी

नाराजांनी फडकवले बंडाचं निशाण विशेष प्रतिनिधी | मुंबई:आजपासून राज्यातील महापालिका निवडणुकांना खऱ्या अर्थाने वेग आला. कारण उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. मात्र, अपेक्षित शिस्तीऐवजी बंडखोरीचं वादळ उठल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. विरोधकांच्याच नव्हे तर सर्व प्रमुख पक्षांना नाराजांना रोखण्यात…

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात…

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय:छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई, दि.२ जानेवारी :स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक…