मुंबई

मातीचा गंध आणि पांढरा कोट: प्रवास एका ध्येयवेड्या वाटचालीचा

गौरी डॉक्टर झाल्या अन्… सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ‘वाशिंबे’ हे एक छोट्याशा लेण्यासारखं गाव. या गावच्या शिवारात जेव्हा पहाटेचा सूर्य आपला तांबूस प्रकाश सांडतो, तेव्हा तिथल्या काळ्या मातीतून केवळ धान्यच उगवत नाही, तर अनंत स्वप्नांचे कोंबही फुटत असतात. याच मातीत…

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचा ठसा

मातीच्या कुशीतून उमललेलं स्वप्न; शेतकरी कुटुंबातील लेकीची वैद्यकीय क्षेत्रात गगनभरारी मुंबई (प्रतिनिधी): काही यशकथा केवळ पदवी मिळवण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या माणसांच्या कष्टांना अर्थ देतात, संघर्षाला प्रतिष्ठा देतात आणि स्वप्नांना पंख देतात. डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचा वैद्यकीय प्रवास अशीच…

लालपरीच्या प्रवासाला महागाईची ‘ब्रेक’? तिकीट दरवाढीचा फैसला आज होणार!

विशेष प्रतिनिधी:मुंबई: सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ आणि खेड्यापाड्यात हक्काने धावणारी ‘लालपरी’ आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इंधन दरवाढ आणि महागाईच्या भडक्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडले असून, ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने आता तिकीट दरवाढीची…

पुणे एक्सप्रेस-वेवरील ‘त्या’ ट्रॅफिक जॅममुळे कुणाला मिळाला दिलासा आणि कामरा-अंधारेंचे पुढे काय होणार?

मुंबई प्रतिनिधी:राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या हक्कभंग प्रकरणाच्या सुनावणीत एक नाट्यमय वळण आले आहे. विधिमंडळाच्या रडारवर असलेले प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा, शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे या…

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा! सी-टीईटी परीक्षेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (C-TET) देणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या शिक्षकांची ही परीक्षा आहे, त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्यातील सर्व संबंधित…

मोबाईल-सोशल मीडियाचं व्यसन मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार? आशिष शेलारांच्या ‘टास्क फोर्स’मुळे डिजिटल जाहिरातींवर येणार निर्बंध?

मुंबई प्रतिनिधी | २ फेब्रुवारी २०२६:लहान मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष…

संत रोहिदासांच्या विचारातूनच सामाजिक समता शक्य? चर्मकार समाजाचे प्रश्न सुटणार? मुंबईतील ६५० व्या जयंती सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी | मुंबई:संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे कार्य वारकरी संप्रदायाला आणि समतेच्या विचाराला पुढे नेणारे आहे, असे मत संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे यांनी व्यक्त केले. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात रविवारी, १ फेब्रुवारी रोजी संत…

मुंबईकरांनो, आता पाणीही महागणार? निवडणुका संपताच महापालिकेने ‘काढला काटा’; तुमच्या खिशावर किती टक्क्यांचा भार पडणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:”निवडणूक आली की सवलतींचा पाऊस आणि निवडणूक गेली की दरवाढीचा घाव,” हे राजकारणातलं जुनं समीकरण मुंबईकरांच्या बाबतीत पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटत नाही, तोच महापालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या नळाला ‘दरवाढीचा पीळ’…

बोरिवलीत शनिवारी संधिकाली या अशा…

मुंबई दि. २७ प्रतिनिधी:संधिकाली या अशा… या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ प्रयोग शनिवार, ३१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह बोरिवली (प.) येथे होणार आहे. प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असलेले रंगकर्मी राजन काजरोळकर या एकपात्रीचे सादरीकरण करणार आहेत. तर…

‘बोलीभाषा’ची अंतिम फेरी गुरुवारी, २९ जानेवारीला

मुंबई : एकांकिका स्पर्धांमध्येबोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे एक वेगळेच स्थान आहे. ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ तर्फे आयोजित यंदाच्या या स्पर्धेची अंतिम फेरीची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. सुप्रिया प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या यंदाच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात…