हायकोर्टाचा सुपर झटका
न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आणि मनसुब्यांचा इशारा दिला की, जग मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आरोपींची नांगी आपोआप सैल होते. त्यानंतर तो आरोपी विनाशर्त कसा शरण येतो त्याचे एक वेगळे उदाहरण आज दिसले आहे. काल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जामदार यांच्या एकलपीठाने…
मोदीजींचे ‘बॉस’
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीकधी इतके नम्र होतात की, ज्यामुळे नम्रताही लाजून चूर होऊ शकते. अशा जगात कोणी बॉस आहे असे म्हटले तर लोक त्याला वेड्यात काढतील. अरे पण वेड्या लोकांनो, खुद्द मोदीजींनीच हे जाहीर केले आहे की भारतीय जनता…
महाराष्ट्राची महाउदारता
महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले, असे कधीकाळी कविवर्य सेनापती बापट यांनी म्हटले होते. त्यांच्या याच ओळीला साकार करणारी एक भाषिक अधिसूचना महाराष्ट्राच्या पालघर जिल्हा प्रशासनाने काढली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबर गुजराती भाषेचा उपयोग करावा असा आदेशच काढलेला आहे. म्हणजे…
सेवकांनो सेवा करा !
आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. याची वेगवेगळी कारणे आहेत, मात्र जो निर्णय सदस्य, नगराध्यक्ष किंवा महापौर यांच्याद्वारे होत होता, तसेच अनेक निर्णय संबंधित नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपालिकांचे प्रशासक या निवडणुका न झाल्यामुळे…
मुंबईतही सुयश
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने धवल सुयश मिळवलेले आहे. शहरी भागात भाजप आणि भाजपच पहिल्या क्रमांकावर आहे हे आता सिद्ध झालेले आहे. मुंबई शहर केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात ते उगीचच नाही….
महाराष्ट्र नंबर वन
लोकांनी आमचे ऐकले असते तर २९ महानगरपालिकांमध्ये इमानदारीने मतदान केले असते. मग तर आम्हाला गगनभेदी आनंद झाला असता, परंतु तसा आनंद आम्हाला मिळूच नये असा जणू कटच महाराष्ट्रातील मते न देणाऱ्या आणि मतदान टाळणाऱ्या निष्ठावंत महनीय व्यक्तींनी आम्हास मिळू दिला…
१२ गए २४ बाकी
अखेर आज निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत, त्यापैकी फक्त बारा जिल्ह्यात नियमाप्रमाणे राखीव जागांची संख्या असावी. म्हणजेच या बारा जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला आपले मत देण्याची संधी मिळेल. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये…
न भयम्, न लज्जा
आज आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांचा महाप्रचार सायंकाळी थांबणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये काय होते याचा विचार पुढे करू. पण नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण सुरू आहे ते पाहिल्यावर आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे हेच समजत नाही….
किडनीतील काटे आणि कंगोरे
चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ वर्षीय पीडित शेतकरी रोशन कडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेले वक्तव्य अतिशय गंभीर आहे. हे प्रकरण शेतकऱ्याची किडनी काढण्यापुरते मर्यादित नाही; कर्जपायी या गरीब शेतकऱ्याने आपली किडनी विकली. हे सत्य असले तरी, अशा लोकांना शोधून त्यांच्या…
देवाभाऊंचा मोठेपणा
महाराष्ट्राचे तरुण तुर्क आणि तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवाभाऊ यांनी अगदी देवाच्या तोंडात शोभेल असे विधान केलेले आहे. त्यांनी तसे विधान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष…







