अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री
मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…
पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा.!
वर्धा जिल्हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा देवळीत रविवारी दिमाखदार सोहळा देवळी : – “लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा..!” या ब्रीदवाक्याला साजेसा पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया व व्हिओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सकाळी १०.३०…
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात प्रतिनिधी:कु.चंचल पितांबरवाले,अकोट : अकोट शहरात संत परंपरेचा अभिमान मानल्या जाणाऱ्या संत वासुदेव महाराज यांचा १०९ वा जन्मोत्सव गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, भजन…
‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान
‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड…
किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांच्या अलोट गर्दीला गालबोट; नियोजनाअभावी चेंगराचेंगरी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवासाठी अवघी शिवभूम भगव्या रंगात न्हाऊन निघाली असतानाच, किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली. गडावरील अंबरखाना परिसरातील अरुंद प्रवेशद्वारात शिवभक्तांची प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने हा गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत काही महिला, लहान मुले…
नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर स्टेशन नजीक चेन्नई एक्सप्रेसला भीषण आग!
प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली ,वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला सेलू :- संजय धोंगडे,नागपूर-सेवाग्राम रेल्वे मार्गावर तुळजापूर दहेगाव स्टेशन नजीक हेलोडी मार्गावर आज मंगळवारी सकाळी 11.45 वाजताचे दरम्यान नवी दिल्ली चेन्नई (जी टी) एक्सप्रेसचे मागील पार्सल बोगीला आग लागली ही…
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत शाही आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून जंगी स्वागत
मुंबई | प्रतिनिधी,फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज एका विशेष शिष्टमंडळासह मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरताच महाराष्ट्र राज्य आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात आणि शाही शिष्टाचारात स्वागत करण्यात आले. विमानतळावर आयोजित विशेष…
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर अज्ञातांचा भ्याड हल्ला
उल्हासनगर, दि . ५ प्रतिनिधी :उल्हासनगर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर काही राजकीय लोकांच्या गुंडानी हल्ला केल्याची घटना घडली असुन त्यांना जबर मार लागला असल्याने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असुन हा हल्ला राजकीय…
३२ तासांच्या कोंडीनंतर सुटकेचा श्वास घेणाऱ्या एक्सप्रेसवेवर पुन्हा कोणते संकट ओढवले आणि राज ठाकरे का भडकले?
विशेष प्रतिनिधी, लोणावळा/मुंबई:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) मृत्यूचा सापळा बनलेला गॅस टँकर तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाजूला करण्यात यश आले खरे, पण त्यानंतर जे घडले त्याने प्रशासनाच्या नियोजनाचे धिंडवडे निघाले आहेत. रस्ता मोकळा होऊनही वाहनांची चाके जागीच का रुतली आणि…
टोलवसुलीत तत्परता दाखवणाऱ्या सरकारकडे आपत्ती काळात रस्ता मोकळा करण्यासाठी ‘कृती आराखडा’ का नाही?
मुंबई विशेष प्रतिनिधी:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांचे जे हाल झाले, त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘रस्ता बांधणे आणि टोल वसूल करणे इतकेच सरकारचे काम आहे का?’…










