७.६९ लाख कोटींचा तो आकडा आणि बदलणारे महाराष्ट्र: तुमच्या खिशावर आणि भविष्यावर काय होणार परिणाम?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:येत्या काळात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का? तुमच्या लाडक्या बहिणीला मिळणारी मदत सुरूच राहणार का? आणि राज्याच्या तिजोरीतून तुमच्या जिल्ह्यासाठी नेमके काय पदरात पडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे २०२६-२७ च्या महाराष्ट्राच्या अवाढव्य अर्थसंकल्पातून समोर आली आहेत….
अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री
मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…
मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया…
दिल्लीच्या दरबारी कुणाची लागणार वर्णी? भाजपच्या यादीत ‘हे’ दिग्गज; तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत मोठा निर्णय!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या रणांगणाची जोरदार तयारी सुरू असून, महायुतीमधील जागांचे समीकरण आता जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर कमिटीच्या १२ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या खलबतांमध्ये उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. या…
महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची भावना
थेट विधानभवनातून:गजानन तुपे,मुंबई, दि. २३ “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. ‘कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण कायम उपमुख्यमंत्री राहीन,’ असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…
शिवद्रोही कोरटकरला फडणवीसांच्या गृह विभागाचे अभय? एक वर्ष उलटले तरी तपास शून्य; संतापलेल्या इंद्रजीत सावंतांनी पोलिसांनाच खेचले कोर्टात!
विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात वर्षभरानंतरही ठोस कारवाई न झाल्याने आता हे प्रकरण तापले आहे. या प्रकरणी गृह विभागाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, इतिहास…
रमजानच्या तोंडावर मुस्लिम आरक्षणाला ‘ब्रेक’; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय अन् इम्तियाज जलील यांचा मुलांना मोलाचा सल्ला!
विशेष प्रतिनिधी | मुंबई,महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणात देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा शासन…
राजकीय शत्रू पण सोयरिकीत मित्र? पवार-सुळे घराण्यातील शाही विवाहासाठी गडकरी-फडणवीसांचा पुढाकार!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे नेते एका खास कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सुपुत्री रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, ही सोयरिक जुळवण्यात भाजपचे…
विदर्भाचा ‘ग्लोबल’ धमाका! ७ नवीन धोरणे आणि १०,००० कोटींचे करार
फडणवीसांच्या नव्या ‘प्लॅन’मुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रॉकेट वेगाने धावणार? नागपूर | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला आता ‘विदर्भ’ इंजिन गती देणार आहे. नागपूर येथे पार पडलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६’ परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे एक अत्यंत आधुनिक आणि धोरणात्मक मॉडेल सादर…
आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६ नागपूर, दि. ७- येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन…










