महाराष्ट्र

माध्यमांनी निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले: गिरीश कुबेर यांनी व्यवस्थेवर केला प्रहार

(अजित जगताप )सातारा दि 4मराठी साहित्यामध्ये प्रस्थापितांना वाचकांनी पुरते ओळखले आहे . त्यामुळे दलित वांग्मय उदयाला आले. ज्ञानपीठ पुरस्कार मोठा आहे. परंतु , तीन भाषेमध्ये ज्यांचे ग्रंथ झाले ते सरस्वती पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. शरण कुमार लिंबाळे यांची लहान बातमी…

‘शब्द ठाकरेंचा’ शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर

नार्वेकरांनी स्वत:ला ‘नायक’ समजू नये – उद्धव ठाकरे ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहार बनवत आहेत – राजठाकरे मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा युतीचा जाहीरनामा जाहीर केला….

रेझिंग डे सप्ताहात बदलापूर पूर्व पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम; हरवलेले १९ मोबाईल नागरिकांना परत

बदलापूर, दि.३,प्रतिनिधी:ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनतर्फे रेझिंग डे सप्ताहानिमित्त चोरीस, हरवलेले मोबाईल नागरिकांना परत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वर्षभरात चोरीस गेलेले,हरवलेले मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत देण्यात आले होते. यावेळी डिसेंबर महिन्यातील उर्वरित मोबाईल नागरिकांना सुपूर्द…

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत ९ जानेवारीला उपनगराध्यक्ष,स्वीकृत नगरसेवक निवड, राजकीय हालचालींना वेग

बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र नामनिर्देशित सदस्य(स्वीकृत नगरसेवक) आणि उपनगराध्यक्ष पदाकरिता चढाओढ पाहायला मिळणार आहे.येत्या पाच दिवसात ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत येत्या ९ जानेवारी रोजी पाच स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाची…

उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा संदेश देऊन शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता बेपत्ता

नाशिक । मी स्वत: शिवा तेलंग व माजी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी पण शिवसेना पक्षात २०२२ मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभे राहिलो. पक्षाचे नाव चर्चेत…

पाटलांच्या विश्वासावर बळीराजाचा आसूड

(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर अत्तुज्य पातळीवर पोहोचला आहे. साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडल्यामुळे संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील…

ध्येयनिष्ठ पत्रकारितेला ६० वर्षे पूर्ण होणे हा चमत्कारच; पद्मभूषण देशपांडे यांनी ‘आहुति’चा गौरव

मुंबई प्रतिनिधी:आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमविश्वात ध्येयवादावर ठाम राहिलेल्या पत्रकारितेचा गौरव करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा अंबरनाथमध्ये पार पडला. *‘साप्ताहिक आहुति’*च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी, “आज जवळपास लोप पावलेल्या ध्ययनिष्ठ पत्रकारितेला साठ…

साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी

सातारा, दि. २ प्रतिनिधी:महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभर बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमामुळे दाखल झाले आहेत. साहित्य…

आबांचा भाऊ वेगळा कसा असणार?

मुंबई । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं. राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत. ते…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा निर्णय

काय आहे हा निर्णय वाचा विशेष प्रतिनिधी | मुंबई:नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने ग्रामीण भागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. महसूल विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे शेती व पीक कर्जाशी निगडित प्रक्रियेत…