जीवनाची तयारी आणि माणूस घडविणारे प्राचार्य धनंजय शिरूर
मिळणाऱ्या शिक्षणाचे ज्ञानात रुपांतर होऊन विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचा मतितार्थ समजावा आणि त्याचा थेट संबंध जीवनाशी जोडता यावा, यासाठी संजीवन विद्यालय पाचगणीचे प्राचार्य धनंजय शिरूर, स्वयंअध्ययन, आशयगर्भित शिक्षण,रचनात्मक शिक्षणावर भर देतात. ते म्हणतात की, शिक्षणातून केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता शारीरिक,…
शिवचरित्रातून राष्ट्रमूल्यांची निर्मिती : डॉ.शिवरत्न शेटे
1661 ला कोकण जिंकायला निघालेल्या शाहिस्तेखानाचा उजवा हात कारतलब खान याच्या 18000 सैन्यांना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी उंबरखिंडीच्या अरुंद दरीत अडकविले. दोन्ही बाजूंनी सैन्याची कोंडी करत गनिमी काव्याचे तंत्र वापरीत घोड्यावर स्वार शिवाजी महाराजांनी ही लढाई अवघ्या दोन तासांत जिंकली. कारतलब…
सेवकांनो सेवा करा !
आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. याची वेगवेगळी कारणे आहेत, मात्र जो निर्णय सदस्य, नगराध्यक्ष किंवा महापौर यांच्याद्वारे होत होता, तसेच अनेक निर्णय संबंधित नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपालिकांचे प्रशासक या निवडणुका न झाल्यामुळे…
मुंबईतही सुयश
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने धवल सुयश मिळवलेले आहे. शहरी भागात भाजप आणि भाजपच पहिल्या क्रमांकावर आहे हे आता सिद्ध झालेले आहे. मुंबई शहर केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात ते उगीचच नाही….
महाराष्ट्र नंबर वन
लोकांनी आमचे ऐकले असते तर २९ महानगरपालिकांमध्ये इमानदारीने मतदान केले असते. मग तर आम्हाला गगनभेदी आनंद झाला असता, परंतु तसा आनंद आम्हाला मिळूच नये असा जणू कटच महाराष्ट्रातील मते न देणाऱ्या आणि मतदान टाळणाऱ्या निष्ठावंत महनीय व्यक्तींनी आम्हास मिळू दिला…
साहित्य संस्कृतीच्या संवर्धनाची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा
शाळेपेक्षा शाळाबाह्य उपक्रमांमध्ये सदैव रमलेले, समाजातील दुःख, करुणा, कष्टकरी, शेतकरी यांच्या हालअपेष्टांनी भरलेले उपेक्षित जगणे, स्त्री-जाणिवा यांचे प्रतिबिंब आपल्या लिखाणातून समाजासमोर उजागर करणारे ज्येष्ठ साहित्यिक दगडू मथुरा बाबुराव लोमटे सांगतात की, मानवाचे जीवन अधिक समृद्ध होत असते ते त्याच्या जीवनानुभवांतून….
साता समुद्रांपलीकडे पोहोचलेली सामाजिकता : चेतन बंडेवारांची प्रेरणादायी वाटचाल
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेलगत वसलेलं तामसा नावाचं छोटंसं शहर. शेती हा जरी या परिसराचा श्वास असला, तरी उद्योग, व्यवहार आणि नव्या कल्पनांची बीजं इथे अनादी काळापासून रुजलेली दिसतात. याच मातीत बंडेवार कुटुंबाची पिढीजात मेहनत, उद्योगशीलता आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती…
१२ गए २४ बाकी
अखेर आज निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत, त्यापैकी फक्त बारा जिल्ह्यात नियमाप्रमाणे राखीव जागांची संख्या असावी. म्हणजेच या बारा जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला आपले मत देण्याची संधी मिळेल. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये…
हजारो विद्यार्थ्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नातील मार्गदर्शक दुवा – डॉ. अवधूत निरगुडे
‘डॉक्टर’ या नावाभोवतीचं प्रतिष्ठेचं वलय काही वर्षांपूर्वी जितकं प्रभावी होतं, तितकंच ते आजही कायम आहे. पालकांना आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावं असं वाटतं आणि विद्यार्थ्यांनाही “डॉक्टर” हे बिरूद भूषवण्याचं आकर्षण अजूनही तितकंच तीव्र आहे. मात्र भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचं वास्तव पाहिलं,…
न भयम्, न लज्जा
आज आपल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांचा महाप्रचार सायंकाळी थांबणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये काय होते याचा विचार पुढे करू. पण नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण सुरू आहे ते पाहिल्यावर आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे हेच समजत नाही….








